...तर महाराष्ट्रात ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊनः टोपे
मुंबई: करोनाबाधीत, करोना सदृष्य आणि करोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी रुग्णालयांची विभागणी करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. करोनाचा प्रादर्भाव रोखण्यासाठी रुग्णांच्या प्रमाणानुसार रेडआरेंज आणि ग्रीन झोन तयार केले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्य…
राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
मबई : राज्यातील लाकडाऊन ३० एप्रिलपर्यंत लांकडाऊन ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे, अशी घोषणा आज, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ली. हा लाकडाऊन कधीपर्यंत पुढे सुरूच राहील, हे तुम्हा-आम्हा सर्वांच्या हातात आहे. विषाणूची साखळी आहे, ती तोडायची आहे. ती तोडली की आपण सगळे या साखळदंडातून बाहेर पडू…
सोमवारपासून मंत्रालयातून काम सुरू करा, मोदींची मंत्र्यांना । सूचना, सूत्रांची माहिती
नवी दिल्लीः करोना व्हायरसचा प्राद र्भाव रोखण्यासाठी लाकडाऊन वाढवण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे येत्या सोमवारपासून केंद्रीय मंत्री सत्यमेव जयते पुन्हा काम सुरू करतील, असं सांगण्यात येतंय. लांकडाऊनमुळे घरातून काम करणारे सर्व केंद्रीय मंत्री आता सोमवारपासून मंत्रालयात येऊन काम करतील. यासोबतच अधिकार…
शाळेचाही मदतीचा हात ।
कल्याण : चालू शालेय सत्रात शाळाबाह्य निराधार मुलांचा शोध घेऊन शाळेत प्रवेश देणाऱ्या सम्राट अशोक विद्यालयाने निराधार विद्यार्थी पालकांना मदतीचा हात देत या पालकांना अन्नधान्य दिले आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी …
महापालिका पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय
नवी मुंबई शहरात पार्किंग सुविधेचा बोजवारा उडालाअसून वाहनचालकांना सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने महापालिकेने ठिकठिकाणी पार्किंगसाठी वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऐरोली सेक्टर-५ मधील आरक्षित भूखंडावर महापालिका वाहनतळ उभारणार असून यासाठी नुकत्याच झालेल्या सर्वसाध…
नोकरीसाठी तरुणांचा पुन्हा एल्गार
सरकारने याबाबत दखल घेतली नाही तर आत्मदहनाचा इशारा या तरुणांनी दिलाय. आंदोलनाची धग लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानात जाऊन तरुणांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे असं त्यांनी सांगितलं. सरकारच…